FC PopCornFilm Companion
देशातील सर्वात प्रतिष्ठीत शिक्षणसंस्थांपैकी एक आणि सर्वात राजकीयदृष्ट्या संवेदनशील संस्था म्हणून जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) ओळखली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत विद्यापीठातील आंदोलनांच्या अतिरेकामुळे ही सरकारच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली होती. तथापि, गेल्या अडीच-तीन वर्षांत चित्र बदलते आहे. विद्यापीठाच्या नेतृत्वात आणि पायाभूत सुविधांमध्ये नवीन बदल होत असल्याने परिस्थिती सुधारताना दिसते आहे.हे बदल काय आहेत? विद्यापीठाची शैक्षणिक प्रतिष्ठा टिकवण्याच्या दृष्टीने हे बदल कसे सकारात्मक भूमिका बजावतील? जेएनयूच्या कुलगुरु डॉ. शांतीश्री पंडीत यांची याविषयी विशेष मुलाखत.
Step into an infinite world of stories
English
India